Saturday, June 26, 2010

वृत्तपत्रे ........ समाजाच्या हितासाठी की महापुरुशांच्या बदनामी साठी

" उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांना एका व्यासपीठावर आणणे छत्रपती शिवाजी महाराज यांनाही जमले नाही.---- महाराष्ट्र टाइमस "

अरे असल्या वर्त्तमान पत्रावर बातम्या देनाऱ्याचे कान फोडले पाहिजेत !!!!
असल्या राजकारणात छ. शिवजी महाराजांची बदनामी का करता ?
आता कोठे गेले " सेनेवाले " ?????
का राजकीय स्वार्थासाठी त्याना हे पण चालते ?
लाज वाटली पाहिजे छत्रपतींच्या नावाची बदनामी करताना !!!

No comments:

Post a Comment