" उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांना एका व्यासपीठावर आणणे छत्रपती शिवाजी महाराज यांनाही जमले नाही.---- महाराष्ट्र टाइमस "
अरे असल्या वर्त्तमान पत्रावर बातम्या देनाऱ्याचे कान फोडले पाहिजेत !!!!
असल्या राजकारणात छ. शिवजी महाराजांची बदनामी का करता ?
आता कोठे गेले " सेनेवाले " ?????
का राजकीय स्वार्थासाठी त्याना हे पण चालते ?
लाज वाटली पाहिजे छत्रपतींच्या नावाची बदनामी करताना !!!
No comments:
Post a Comment